वाल्मिक कराडची संपत्ती काही संपेना; ‘ ही करोडोंची मालमत्ता आली समोर पहा

Land Grabbing Allegations on Walmik Karad Wife

Walmik Karad | बीड (Beed) जिल्ह्यातील बहुचर्चित खंडणी आणि हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड (Walmik Karad) याची पत्नी ज्योती मंगल जाधव (Jyoti Jadhav) हिच्यावर गंभीर आरोप करण्यात आलेले आहे. ज्योती जाधव हिच्या नावावर मांजरसुंबा (Manjarsumba) परिसरात ९ एकर जमीन असून, तिने या भागातील एकूण ५० एकर जमीन खरेदी केल्याचा आरोप होत आहेत. इतकेच नव्हे तर, शेतकऱ्यांच्या जमिनीतील मुरुम (Murum) काढून स्वतःच्या जमिनीचा विकास केल्याचा गंभीर आरोपही शेतकऱ्यांकडून केलेले आहे.

खंडणी आणि हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड याच्या पत्नीच्या नावे बीडच्या मांजरसुंबा येथे ९ एकर जमीन असल्याचे समोर आलेली आहे. या जमिनीवर रिसॉर्ट (Resort) उभारण्याची तयारी सुरू करण्यात आलेली होती. अशाप्रकारे तिथे अजून 50 एकर जमीन ही देखील युती जाधव यांच्या नावावर आढळल्यामुळे करोड्यांची मालमत्ता नुकतीच समोर येत आहे. मात्र, केवळ ९ एकरच नव्हेत तर, या परिसरात ५० एकर जमीन खरेदी केल्याचा आरोप करण्यात आलेला आहेत.

शेतकऱ्यांचा आवाज

savings bank accounts
सेविंग खात्यासाठी आता बँकेचे नवीन नियम लागू savings bank accounts

या प्रकरणात आता मांजरसुंबा येथील शेतकऱ्यांनी आवाज उठवलेला आहेत. शेतकरी मुकेश रसाळ (Mukesh Rasal) यांनी आरोप केला आहेत की, ज्योती जाधव यांनी त्यांच्या शेतातील मुरुम काढून स्वतःच्या शेतात टाकलेला आहे. जमीन खरेदी केल्यापासूनच आम्हाला त्रास सुरू झालेला. आमच्या शेतातील मुरुम काढण्यात आला. आम्ही प्रशासनाकडे (Administration) तक्रार दिली होती, पण अद्याप कोणतीही कारवाई झाली नाही, असेही मुकेश रसाळ यांनी म्हटलेले आहेत. (Walmik Karad)

शेतकऱ्यांनी जुलै २०२४ पासूनच प्रशासनाकडे तक्रार केली असली, तरी अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नाहीत. या प्रकरणात शेतकऱ्यांना न्याय मिळणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहेत. प्रशासनाने या तक्रारींवर गंभीर दखल घेऊन कारवाई करावी, अशी अपेक्षा आहेत.

सीसीटीव्ही फुटेज महत्वाचा पुरावा

investment of Rs 1000
१००० रुपयांची गुंतवणूक मुलांना करोडपती बनवेल! जाणून घ्या सविस्तर माहिती investment of Rs 1000

दरम्यान, मस्साजोग (Massajog) येथील संतोष देशमुख (Santosh Deshmukh) यांच्या हत्या प्रकरणातील सर्व आरोपींचे एकत्रित सीसीटीव्ही फुटेज (CCTV Footage) समोर आले आहे.

ज्या दिवशी आवादा पवन ऊर्जा कंपनीकडे (Aavada Power Company) खंडणी मागितली होती त्याच दिवशी, म्हणजे २९ नोव्हेंबर २०२४ रोजी, सर्व आरोपी एकत्र आल्याचे व्हिडिओतून स्पष्ट होत आहेत. या सीसीटीव्ही फुटेजमुळे खंडणी प्रकरणातला हा सर्वांत मोठा पुरावा असल्याचे बोलले जात आहेत. (Walmik Karad)

Leave a Comment