PM Matru Vandana Yojana नमस्कार मित्रांनो, शासनाकडून महिलांसाठी बऱ्याचशा कल्याणकारी योजना सुरू करण्यात आली आहेतश. यामध्येच प्रमुख खेळणी जी योजना महिलांसाठी सुरू करण्यात आली आहेत ती योजना म्हणजे लाडकी बहीण योजना आहेत. आणि हीच लाडकी बहिणी योजना शासनासाठी मुख्य योजना ठरलेली आहेत. कारण की या लाडक्या बहिणी योजनेच्या आधारावर सत्ताधारी पुन्हा एकदा निवडून आलेले आहे. आणि त्यांना मोठ्या प्रमाणात फायदा देखील झालेला आहेत. आणि आज आपण अशाच प्रकारच्या एका योजनेबद्दल बोलणार आहोत जी योजना जुनीच आहेत. आणि या योजनेमधून महिलांना तब्बल सहा हजार रुपये शासनाकडून मिळत आहे. अर्थातच सर्व महिलांना अशा योजनेबद्दल माहिती असायला हवी त्यासाठी आम्ही आपले या न्यूज पोर्टल द्वारे अशा योजनांची माहिती देत असतो. आज आपण ज्या योजनेची माहिती घेण्याचा प्रयत्न करत आहे ती योजना म्हणजे प्रधानमंत्री मातृत्व वंदन योजना आहेत आणि या योजनेद्वारे महिलांना शासनाकडून सहा हजार रुपये मिळत आहेत. आता हे पैसे कशा पद्धतीने आपल्याला मिळणार आहेत याबद्दल आता महिलांना आपण सांगणार आहोत. तसेच कोणत्या महिलांना हे पैसे मिळणार आहेत.? हे देखील आज आपण या पोर्टल वरती माहिती घेणार आहोत.
केंद्र सरकारकडून महिलांसाठी अर्थातच गर्भवती महिलांकरिता प्रधानमंत्री मातृत्व योजना सुरू करण्यात आलेली आहेत. या योजनेचा मुख्य उद्देश हाच आहे की गर्भवती महिलांना त्यांच्या पहिल्या बाळाचा जन्म झाल्याच्या नंतर त्या बाळाच्या जन्माच्या वेळी त्यांना आर्थिक स्वरूपात मदत करणे हा उद्देश केंद्र सरकारचा या योजनेच्या माध्यमातून आहेत. या योजनेमध्ये गर्भवती महिलांना जवळपास सहा हजार रुपये मिळत असतात यामुळे या अर्थसहाय्य देऊ केल्यामुळे महिलांना गर्भधारणेच्या दरम्यान आर्थिक मदत सुद्धा एक प्रकारे शासनाकडून दिली जात आहेत.
पहिल्या बाळा करिता मिळतील 6 हजार रुपये.
मित्रांनो प्रधानमंत्री मातृत्व वंदन योजनेअंतर्गत गर्भवती महिलांना पहिल्या बाळाचा जन्म झाल्याच्यानंतर सहा हजार रुपये दिले जात आहेत. हे सहा हजार रुपये महिलांच्या बँक खात्यामध्ये हस्तांतरित करण्यात येतात. इतर कुणालाही हे पैसे डायरेक्ट देऊ केले जात नाही. विशेष गोष्ट सांगायची झाली तर या योजनेची सहा हजार रुपये ही जी रक्कम आहेत. ती महिलांना तीन वेगवेगळे हप्ते करून दिली जाते आणि प्रत्येक हप्त्याच्या वेळी काही नियम व अटी ठरवण्यात आलेले आहे. या नियम व अटीप्रमाणे महिलांना पैसे दिले जातात.
पहिल्या हप्त्यात इतके रुपये मिळतात.
पहिल्या हप्त्यामध्ये महिलांना तब्बल १,००० रुपये मिळतात. यासाठी नियम व अटी काही अशा आहेत त्या म्हणजे गरोदर असलेल्या महिलांनी गरोदरपणाची नोंदणी ही अंगणवाडीमध्ये अगोदरच करायला हवीत किंवा प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये गरोदर असल्याचे नोंदणी अगोदर करायला हवीत. विशेष गोष्ट म्हणजे महिलांनी तीन महिने होण्याच्या अगोदरच गरोदरपणाची नोंद करणे आवश्यक असतात. आणि याच महिलांना हे पैसे दिले जाते
दुसर्या हप्त्यामध्ये इतके रुपये मिळतात.
दुसऱ्या हप्त्यांच्या वेळेस महिलांना तब्बल 2 हजार रुपये त्यांच्या खात्यावर ट्रान्सफर केले जातील. दुसऱ्या हप्त्याच्या नियम व अटींप्रमाणे जाणून घ्यायचं झाल्यास हा दुसरा हप्ता पडण्याकरिता गरोदर असल्यास सहाव्या महिन्याच्या शेवटी हा हप्ता दिला जातोय. म्हणजेच सहा महिने कम्पलेट झाल्यानंतर महिलांना 2 हजार रुपये त्यांच्या खात्यावर मिळतात. या नियम व अटींमध्ये महिलांनी कमीत कमी एक प्रि नेटल चेकप म्हणजेच गर्भ अवस्थेमधील तपासणी एक वेळेस करून घेणे आवश्यक असते.
तिसऱ्या हप्त्यामध्ये मिळतात इतके रुपये.
तिसऱ्या हप्त्यामध्ये महिलांना अजून दोन हजार रुपये दिले जातात. या तिसऱ्या हप्त्याच्या नियम व अटी बद्दल जाणून घ्यायचे झाल्यास हा हप्ता महिलांच्या खात्यावर तेव्हाच दिला जातो आहे. जेव्हा पहिल्या बाळाचा जन्म झालेला असतो. तसेच लसीकरण आणि इतर सर्व डोस पूर्ण झाल्यानंतर हा हप्ता महिलांचा खात्यात ट्रान्सफर करण्यात येतो आहे. याकरिता बाळाची जन्म नोंदणी करून घेणे आवश्यक आहे आणि त्याचं प्रमाणपत्र आपल्याकडे ठेवणे आवश्यक असते. आता हे तर झाले दोन-दोन हजार रुपयाचे दोन हप्ते आणि हजार रुपयांच एक हप्ता आता अतिरिक्त लाभ म्हणजेच उरलेले 1,000 रुपये कशा पद्धतीने मिळणार आहेत.? हे देखील आता आपल्याला जाणून घ्यायचे आहेत.
अशाप्रकारे मिळेल अतिरिक्त लाभ.
मित्रांनो लाभार्थी महिलांना महिला जमिनी सुरक्षा योजनेच्या अंतर्गत पात्र ठरवले जाणार आहेत आणि त्यानंतर याच महिलेला एक हजार रुपयांच अतिरिक्त म्हणजे राहिलेला हप्ता दिला जातोज्ञ. त्याप्रमाणेच सर्व मिळून रक्कम सहा हजार रुपये होणार आहेत. मातृत्व वंदन योजनेतील येतात पात्रता कोणती कशा पद्धतीने असेल. हे आपण खाली जाणून घेऊयात.
या योजने करिता “या” महिला असतील पात्र.
अर्ज करणारी महिला ही भारताची कायम रहिवासी असायला हवीत.
या योजनेचा मध्ये अर्ज फक्त पहिल्या वेळेस गरोदर राहणाऱ्या महिलांनाच करता येणार आहेत.
जे महिला गर्भवती आहे तिचं वय कमीत कमी 19 वर्ष असायला हवेत.
लाभार्थी महिला कुठल्याही शासकीय किंवा खाजगी क्षेत्रांमध्ये नोकरीस असेल तर ती या योजनेस पात्र ठरणार नाहीत.
अर्ज करते वेळेस महिलेचे तसेच तिच्या पतीचे आधार कार्ड देणे आवश्यक असणार आहेत.
अशा पद्धतीने घ्या योजनेचा लाभ.
महिलांना या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर त्यांना ऑफलाइन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहेत. अर्ज प्रक्रिया ही अत्यंत सोपी आणि सुलभ असून आपण संबंधित शासकीय कार्यालयामध्ये जाऊन विहित नमुन्यात देखील अर्ज सादर करू शकतात. त्याकरिता आवश्यक डॉक्युमेंट्स आणि सर्व फॉर्म व्यवस्थित पद्धतीने भरून कार्यालयामध्ये सादर करावा लागेण.
अशा पद्धतीने करावा लागेल अर्ज
महिलांना या योजनेमध्ये अर्ज करण्याकरिता आपल्या जवळच्या अंगणवाडी केंद्रामध्ये किंवा शासकीय विभागाकडे संपर्क साधावा लागेन. याकरिता आपल्याला आवश्यक कागदपत्रे जसे की जन्म प्रमाणपत्र, इलेक्शन कार्ड, बँक अकाउंट झेरॉक्स इतर सर्व कागदपत्रे लागणार आहेत. या योजनेविषयी सविस्तर माहिती आपल्याला पाहायची असेन तर या 👉 ७९९८७९९८०४ टोल फ्री क्रमांक वरती संपर्क साधून तुम्ही सर्व माहिती घेऊ शकतात.
योजने संदर्भात सविस्तर माहिती इथे पण मिळेन
प्रधानमंत्री मातृत्व वंदन योजनेच्या संदर्भात अधिक माहिती आपल्याला जाणून घ्यायची असेल तर आणि वरती टोल फ्री क्रमांक नंबर तो दिलेलाच आहेत. या 👉www.pmmvy.wcd.gov.in नंबरच्या व्यतिरिक्त आपण या शासकीय अधिकृत संकेतस्थळावरती भेट देऊन सुद्धा या योजनेविषयी सविस्तर माहिती घेऊ शकतात. तसेच या वेबसाईट वरती अर्ज उपलब्ध आहे तो अर्ज डाऊनलोड करून कार्यालयामध्ये आपण विहित नमुन्यात भरून देऊ शकतोय.